कोरडं गाव पाणीदार झालं, तब्बल ५० वर्षांनी विहिरीला पाणी लागलं, बेघर वस्तीला आशेचा किरण
1043 views
चंद्रपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराएकीकडे उन्हाच्या झळ्या अन् दुसरीकडे कोरडी ठण्ण पडलेल्या वस्त्या अन् गावं....चंद्रपुरातील धाबा ग्रामपंचायतीतली बेघर वस्तीही गेली वर्षानुवर्षे पाण्यासाठी वणवण करत हाच अनुभव घेतेय...पण यंदा मात्र तब्बल ५० वर्षांनी या वस्तीला पाणीदार मार्ग सापडलाय....होय...नेहमीच्या त्रासाला कंटाळून बेघर वस्तीत एकानं विहीर खोदून पाहिली अन् तिथं पाणी लागताच....इथं विहीरी खोदण्याची स्पर्धाच सुरु झाली....