जे हफ्ता देत नाहीत त्यांची ईडी चौकशी लावली जाते, निवडणूक रोख्यांवरुन प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर हल्लाबोल
1222 views
चंद्रपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
मोदींचं वागणं गल्लीतल्या गुंडासारखं आहे. जे हफ्ता देत नाहीत त्यांच्यावर ईडीची कारवाई केली जाते. असं म्हणत निवडणूक रोखे प्रकरणावरून प्रकाश आंबेडकरांनी मोदींवर हल्लाबोल केला.
chandrapurTimesXP MarathiUpdated: 12 Apr 2024, 8:39 am