चंद्रपुरातील शेतीला पाण्याअभावी मोठा फटका बसला...एकीकडे पीक वाचविण्यासाठी बळीराजाला धडपडावं लागत असताना दुसरीकडे गावातील नळ योजनाही ५ दिवसांपासून ठप्प पडलीय....अशावेळी पाण्यासाठी अख्ख्या गावाची भटकंती सुरू असताना अजय लिंगे या शेतकऱ्यानं शेतीच्या सिंचनांचं पाणी गावाला देत माणूसकीचं दर्शन घडवलंय....
chandrapurTimesXP MarathiUpdated: 3 Nov 2023, 10:35 am