दिग्पाल लांजेकरांनी सांगितलं छत्रपतींसाठी कशी बदलली प्रेक्षकांची मानसिकता
1314 views
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
छत्रपती शिवाजी महाराज यांचे परममित्र आणि त्यांचे शौर्यवान मावळे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कोंढाण्याच्या लढाईवर आधारित 'सुभेदार' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यानिमित्ताने दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी महाराष्ट्र टाइम्सशी मारलेल्या खास गप्पा.
entertainmentTimesXP MarathiUpdated: 16 Aug 2023, 6:03 pm