जसवंत सिंह गिल यांची कहाणी, अक्षय कुमारचा मिशन रानीगंज पाहून काय म्हणाले प्रेक्षक?
3108 views
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअभिनेता अक्षय कुमारचा मिशन रानीगंज चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे.१९९८ मध्ये पश्चिम बंगालच्या रानीगंजमधील एका कोळसा खाणीतील दुर्घटनेवर हा चित्रपट आधारित आहे.हा चित्रपट पाहून प्रेक्षक भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं.प्रेक्षकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.