श्रीलंकेला धूळ चारली, टीम इंडियाचे खेळाडू कलिना एअरपोर्टवर स्पॉट
आशिया कप जिंकल्यानंतर टीम इंडिया मुंबईत परतली.१७ सप्टेंबर रोजी भारतीय संघानं श्रीलंकेचा फायनलमध्ये दारुण पराभव केला.हार्दिक पंड्या, विराट कोहली, जसप्रीस बुमराह, इशान किशन मुंबईत परतले.कर्णधार रोहित शर्मा देखील कूल अंदाजात दिसला.रोहितनं यावेळी चाहत्यांना सेल्फी देखील दिले.
Curated by Shantanu Kulkarni|TimesXP Maharashtra|18 Sept 2023