पोलिसांच्या भरोसा सेलमुळे २००च्या जवळपास संसार वाचले; गुन्हा दाखल न करता सामंजस्यानं सोडवला गुंता
1242 views
अहमदनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराऐकताय ना... सोशल मिडीयाच्या अतिवापरामुळे काय होऊ शकतं. पण कुठेतरी पोलिसांच्या भरोसा सेलमुळे कित्येक संसार पुन्हा रुळावर आलेत. अहमदनगर जिल्ह्यात कौटुंबिक वादामुळे अनेक गुन्हे दाखल होत असल्याचे समोर आलं आहे.. नवरा बायकोच्या भांडणांमध्ये त्यांच्या मुलांचे हाल होऊ नये म्हणून या तक्रारी निवारण्यासाठी भरोसा सेल महत्त्वाची भूमिका बजावत आहे.. नवरा बायको यांच्यामध्ये होणारे वाद थांबविण्यासाठी किंवा मिटवण्यासाठी पोलिसांच्या वतीने भरोसा सेल नावाचा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.