चुलीत गेले नेते अन् चुलीत गेले पक्ष, राजकीय नेत्यांना प्रवेश बंदीचा गावकऱ्यांचा निर्णय
1120 views
अहमदनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअहमदगनर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील करंजी गावातील मराठा समाज आक्रमक झाला आहे.मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आक्रमक झालेल्या गावकऱ्यांनी राजकीय नेत्यांना प्रवेश बंदीचा निर्णय घेतला आहे.चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचं लक्ष, असे बॅनर गावात लावण्यात आले आहेत.