आई वडिलांना सांभाळणाऱ्या मुलांनाच मिळणार वारसा हक्क, नवलेवाडी ग्रामपंचायतीचा आदर्श ठराव
1198 views
अहमदनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराआजकाल वयोवृद्ध आईवडील मुलांसाठी ओझे झाल्याचं चित्र बघायला मिळतंय. आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांना संपत्तीमधून बेदखल करण्याचा आदर्श निर्णय नवलेवाडी ग्रामपंचायतने घेतलाय. जी मुलं मुली आपल्या आई वडिलांचा सांभाळ करतील त्यांनाच वडिलोपार्जित संपत्तीत वाटा दिला जाणार आहे. असा आदर्श निर्णय घेणारी कदाचित हीमहाराष्ट्रातली पहिलीच ग्रामपंचायत ठरणार आहे.