शरद पवारांसमोर शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या, युवा शेतकऱ्याचं दमदार भाषण
अहमदनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचं दोन दिवसीय शिबिर भरवण्यात आलं आहे.या शिबिरात राहुल भैरट या तरुणानं शरद पवारांसमोर शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.यावेळी बोलताना राहुल यानं शेतकऱ्याचं अर्थकारण मांडलं.कांदा निर्यात बंदी आणि दूधाला मिळणारा भाव या दोन मुद्द्यावरून तरुणानं सवाल केले.माझा शेतकरी हिंदू नाही का असा सवाल या तरुणानं केला.