भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांच्या डोक्यावर उपरे बसवले, अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरेंचा हल्लाबोल
1041 views
अहमदनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब करामाजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आहेत.उद्धव ठाकरे यांनी नेवासा तालुक्यात संवाद साधला.भाजपने ‘अबकी बार चारसौ पार' असा नारा दिला मात्र त्यांच्या चाळीस सुद्धा जागा निवडून येणार नाहीत असं ठाकरे म्हणाले.भाजप सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव दिला नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले.जाऊ तिथे खाऊ असं सरकारचं धोरण आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला.