सनई-चौघडे नव्हे तर राष्ट्रगीताचे सूर अन् हाती संविधानाची प्रत अन्; ४५ वधू-वरांनी बांधली लग्नगाठ
अमरावती चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लग्न म्हणजे मोठा खर्चिक सोहळा...अन् त्यालाही जाती-धर्माच्या चौकटी...या चौकटी मोडून लग्नापर्यंत लग्नापर्यंतचा प्रवास म्हणजे मोठं आव्हानच...पण हेच सारे अडथळे दूर करण्यासाठी अमरावतीत एक अनोख आंतरधर्मिय आणि आंतरजातीय विवाह सोहळा पार पडलाय. अमरावती येथील संकल्प बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक नितीन कदम व प्रवेश कदमांनी पुढाकार घेऊन एका सामुहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केले अन् या माध्यमातून ४५ वधू-वरांनी हाती संविधानाची प्रत घेऊन जन्मोजम्नीची गाठ बांधलीय.