अमरावतीला पावसाचा फटका; बाजार समितीत शेतकऱ्यांचे धान्य पाण्यात
1012 views
अमरावती चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअमरावतीला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाखा पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे.शेतकऱ्यांचे सोयाबीन, तूर,चना इत्यादी धान्य पावसात भिजल्यानं शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांनी शेतमाल बाजार समितीत विक्रीसाठी आणला होता मात्र पावसामुळे शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतमाल भिजल्यानं आता कमी भावात माल विकला जाणार असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे