प्रोटोकॉल बाजूला ठेवून निवेदन स्वीकारलं, जिल्हाधिकाऱ्यांच्या कृतीने पोलीस अवाक्
1281 views
अमरावती चे व्हिडिओ सबस्क्राईब कराशिंदे सरकारमधील राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले आमदार बच्चू कडू यांनी १० ऑगस्ट रोजी एक विशाल मोर्चा काढला.यावेळी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.शेतकरी कार्यालयात आल्याने कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली असती.यावेळी नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी सौरभ कटियार प्रोटोकॉल बाजूला ठेवून थेट शेतकऱ्यांमध्ये गेले.प्रहारच्या वतीने देण्यात आलेले निवेदन त्यांनी स्वीकारले. सौरभ कटियार यांनी शेतकऱ्यांची मनं जिंकल्याची भावना शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.