भाजपच्या हर घर जोडो अभियानाला आता शेवटची घर घर लागलीय; विजय वडेट्टीवारांनी डिवचलं
1093 views
amravati चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअमरावतीत १० दिवसांची जनसंवाद यात्रा निघणार असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सांगितलं. यावेळी, राज्यातील त्रिकुट सरकारला जनता कंटाळल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले. तसेच, राज्यात जनतेच्या बोकांडी बसलेल्या या सरकारला आम्हाला हद्दपार करायचंय असंही वडेट्टीवार म्हणाले. भाजपच्या हर घर जोडो अभियानाला आता शेवटची घर घर लागलीय, असं म्हणत वडेट्टीवारांनी डिवचलं आहे.