सरकार किती बळी घेणार? सांत्वनासाठी घरी गेले; कुटुंबाची अवस्था पाहून जरांगे गहिवरले
बीड चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
मराठा आरक्षणासाठी एका मराठा बांधवाने आत्महत्या केली. मनोज जरांगेंनी घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली. दुःखी कुटुंबाची अवस्था पाहून जरांगे गहिवरले. सरकार किती बळी घेणार? असा प्रश्न मनोज जरांगेंनी विचारला.