केदार नदीला पूर आल्याने पुरांचे पाणी गावात शिरलं, शेतीचं नुकसान
बुलढाणा चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वच तेरा तालुक्यांमध्ये मागील तीन दिवसांपासून संततधार पावसाने हजेरी लावली. शेतीसह शेत रस्ते ही वाहून गेल्याने शेतकऱ्यांना आता रस्त्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. केदार नदीला पूर आल्याने पुरांचे पाणी गावात शिरले.नदीकाठच्या शेतात पाणी शिरल्याने शेताचे ही नुकसान झाले आहे. धरणावर अवलंबून असलेल्या गावातील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटला आहे. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.