शिवसेनेने अनेकांना आमदार-खासदार केलं, पण भाजपने अनेकांना गद्दार केलं; ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात
बुलढाणा चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची बुलढाण्यात जनसंवाद सभा पार पडली.यावेळी केंद्र सरकारसह राज्य सरकारवर उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र डागलं.भारतीय स्वातंत्र्य लढ्यात संघवाले नव्हते, असं म्हणत ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला.शिवसेनेने अनेकांना आमदार-खासदार केलं, पण भाजपने अनेकांना गद्दार केलं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.निर्लज्जपणे दुसऱ्यांचं घर फोडून पुन्हा आलो सांगतात, अशीही टीका उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केली.