कोकणातला प्रकल्प गुजरातला गेला, पण राणे, सामंत, केसरकर शिवसेनेवर टीका करण्यात गुंग
1090 views
छत्रपती संभाजीनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा२०१८ साली देशातील पहिल्या पाणबुडी प्रकल्पाची सिंधुदुर्ग मधून घोषणा करण्यात आली होती. निवती रॉक्स जवळील समुद्रात पाण्याखालील अंतरंग न्याहाळण्याची या प्रकल्पात योजना होती. आता हा प्रकल्प गुजरात सरकारने हाती घेतला असून महाराष्ट्राच्या हातून निसटण्याची शक्यता आहे.यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सरकारवर टीका केली. प्रकल्प गुजरातला जात असताना नारायण राणे, उदय सामंत आणि दीपक केसरकर हे शिवसेनेवर टीका करण्यात असल्याचंही दानवे म्हणाले.