पिकलं त्याला भाव नाही, दुष्काळाच्या यादीत शेतकऱ्यांचं नाव नाही; कवीने शेतकऱ्यांची वेदना कवितेतून मांडली
1062 views
हिंगोली चे व्हिडिओ सबस्क्राईब कराशेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांना देखील बाजारात भाव मिळत नाही.पेरलेल्या शेतामध्ये उत्पादन होत नाही परिणामी शेतकरी हा कर्जबाजारी होत चालला आहे.शेतकऱ्यांनी आपले अवयव विक्रीला ठेवले असल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे दिले आहे.कवी राजकुमार नायक यांनी चक्क शेतकऱ्यांची वेदना आपल्या कवितेतून मांडली आहे.