रामायणं अनेक आहेत,प्रत्येकामध्ये राम वेगवेगळा; डॉ. भालचंद्र नेमाडेंनी विषयाला हात घातला
1172 views
जळगाव चे व्हिडिओ सबस्क्राईब कराराम हा शाकाहारी होता की मांसाहारी यावर चर्चा कशाला हवी? असं विचारत ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र......नेमाडेंनी सर्वांना खोलात जाऊन याबाबत आणखी अभ्यास करण्याचं आवाहन केलं आहे.वाल्मिकी हा श्रृंग घराण्याचा दरबारी कवी होता, त्यामुळे शृंगांना जसं आवडलं तसं रामायण वाल्मिकींनी......लिहिलं, पण तोच राम खरा हे कशावरून असा सवालही नेमाडेंनी केला.जळगावातील भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या साहित्य पुरस्कारांच्या वितरण सोहळ्यात...तसेच, आपल्याकडे अनेक रामायणं असून त्या प्रत्येक रामायणामध्ये राम हा वेगवेगळा आहे...... असं सांगताना नेमाडेंनी काही उदाहरणंही दिली.