हाहात होतं तेही गेलं, अवकाळीनंतर जळगावमधले शेतकरी रडकुंडीला
1054 views
जळगाव चे व्हिडिओ सबस्क्राईब करादुष्काळाच्या संकटातून सावरत असताना पुन्हा एकदा शेतकरी अवकाळीच्या संकटात सापडला आहे.गारपिटीमुळे जळगाव जिल्ह्यातील पारोळा, चाळीसगाव, अमळनेर, यावल, चोपडा आणि वडगाव या भागांमधील शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय.गहू, मका, ज्वारी, हरभरा ही उभी रब्बी पिकं तसेच लिंबू, पपई , टरबूज ही फळवर्गीय पिके जमीनदोस्त झाली आहेत.शासनाने त्वरित पंचनामे करून कुठलेही निकष न लावता आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.थेट शेतकऱ्यांच्या शेतातून आढावा घेतलाय मटाचे जळगावचे प्रतिनिधी निलेश पाटील यांनी....