जळगावमध्ये मुंबई-नागपूर महामार्गावर आंदोलकांचा चक्काजाम, ४ तासांपासून वाहतूक खोळंबली
1025 views
जळगाव चे व्हिडिओ सबस्क्राईब करानानाभाऊ महाजन, जिल्हा परिषद सदस्यजळगावात आंदोलकांनी ४ तासांपासून मुंबई-नागपूर महामार्ग रोखला आहे.रस्ता रोखल्याने ४ तासांपासून वाहतूक विस्कळीत झाली आहे.आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.समांतर रस्ता व अंडरपासच्या मागणीसाठी नागरिकांनी महामार्ग रोखला होता.जोपर्यंत अधिकारी लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही.असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.