अर्थसंकल्प सर्वसामान्यांना समोर ठेवून करा, नाहीतर निवडणुकीत उत्तर देऊ; सर्वसामान्यांनी अपेक्षा बोलून दाखवल्या
1035 views
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब कराआजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं. ०१ फेब्रुवारीला मोदी सरकार अर्थसंकल्प सादर करणार आहे.मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य दिलासा मिळेल अशी आशा सर्वसामान्यांनी व्यक्त केली आहे. पेट्रोल डिझेलचे भाव कमी करुन दिलासा द्यावा अशी मागणी सर्वसामान्यांनी केली.आमचा आणि अर्थसंकल्पाचा काहीही संबंध नाही अशा देखील भावना काही सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली.