भलतेच लोक आणून मराठ्यांवर डाग लावण्याचं खूप मोठं षडयंत्र सरकार रचणार; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप
1057 views
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब करामाझ्यावर ट्रॅप लावला जात आहे, सरकार खूप मोठं षडयंत्र रचत आहे, असा गंभीर आरोप......मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी केले आहेत.मराठा समाजाच्या नावावर, जीवावर, राजकारण करणाऱ्या, मोठे झालेल्या काही असंतुष्ट आत्म्यांना...... मराठा आरक्षणाचा विषय कायमचा संपून द्यायचा नव्हता, पण मी ही दुकानदारी बंद केल्याने......आता हेच नेते मराठ्यांचं वाटोळ करायला निघाल्याचे जरांगे पाटील म्हणाले.भलतेच लोक आणून मराठ्यांवर डाग लावण्याचं खूप मोठं षडयंत्र सरकार रचणार, असं जरांगे म्हणले.