बीडमधील पोलीस अधिकारी मराठा आंदोलकांना टार्गेट करतायत, मनोज जरांगेंचा आरोप
1123 views
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब कराबीड जाळपोळ प्रकरणात नाहक गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला.काही पोलिस अधिकाऱ्यांनी मराठा आंदोलकांवर खोटे गुन्हा दाखल केल्याचं जरांगेंनी सांगितलं.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हा प्रकार थांबवण्याची मागणी जरांगेंनी केली.अन्यथा बीडमधील मराठा समाज रस्त्यावर उतरले, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला.