आरक्षण मिळेपर्यंत पाणी पिणार नाही, जरांगेंनी पाणी सोडलं, सरकारला फटकारलं
1129 views
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब करामनोज जरांगे पाटलांनी सरकारला कडक इशारा दिला आहे.आरक्षण मिळेपर्यंत पाणी पिणार नसल्याचं जरांगे म्हणाले.आरक्षणासाठी सरकारने अधिवेशन घेतलं नसल्याने जरांगेंनी पाणी न पिण्याचा निर्णय घेतला.