जरांगेंचं आंदोलन ही आग, त्यात हात घालाल तर भाजल्याशिवाय राहणार नाही, राजू शेट्टींचं सरकारला आवाहन
1174 views
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब कराराजू शेट्टी आजपासून जालना दौऱ्यावर आहेत.उद्या जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातल्या भारज येथे दुष्काळ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या परिषदेमध्ये सोयाबीन आणि कापसाच्या हमीभाव बरोबरच मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आलीय.दरम्यान आज राजू शेट्टी यांनी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेतली.त्यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा केली.इथे अंत बघू नका आणि विषाची परीक्षा घेऊ नका, ही आग आहे, हात घालायला गेलात...तर हात भाजल्याशिवाय राहणार नाहीत असं म्हणत त्यांनी सरकारला इशारा दिला.