पावसाचं थैमान, शेतकऱ्यांचं नुकसान; प्रचार थांबवून रविकांत तुपकर शेतकऱ्यांच्या बांधावर
1028 views
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब कराबुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाने सध्या जिल्ह्यातील विविध भागात थैमान घातले आहे.या अवकाळी संकटाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे.रविकांत तुपकर यांनी निवडणुकीचा प्रचार थांबवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तुपकरांनी त्यांना धीर दिला.प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.