अवकाळी पावसानं द्राक्ष बागा कोलमडल्या, बागायतदारांचं लाखोचं नुकसान
1142 views
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब कराजालना जिल्ह्यात रविवारी सर्वदूर धुवाधार पाऊस झाला.२४ तासात ७०.५० मिमी पावसाची नोंद झाली आहे.मुसळधार पावसामुळे ज्वारी, गहू. कापूस, हरभरा यास फळ पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय.या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागेचे प्रचंड नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.गारांच्या फटक्याने द्राक्षांच्या बागा कोलमडून पडल्या आहेत.