केसीआर स्वत: पराभूत झाले, लोकांना कारभार आवडला नसावा; मुश्रीफांची टीका
1192 views
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करातेलंगणा विधानसभा निवडणुकीत बीआरएसचा पराभव झाला.या निकालावर मंत्री हसन मुश्रीफांनी भाष्य केलं.केसीआर स्वत: पराभूत झाले, लोकांना कारभार आवडला नसावा, अशी प्रतिक्रिया मुश्रीफांनी दिली.बीआरएसने महाराष्ट्रात एन्ट्री केली तेव्हा आम्ही घाबरून गेलो होतो, असंही मुश्रीफ म्हणाले.