१५ वर्षांनी जनतेचा कौल बदलतो, यंदा सुनेत्रा वाहिनीच सर्वाधिक मतांनी निवडून येतील : रुपाली चाकणकर
1143 views
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराबारामती लोकसभेत यंदा सुनेत्रा अजित पवारांचा विजय होणार असल्याचा विश्वास महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरांनी व्यक्त केला आहे.बारामतीकरांनी सारखं तुम्हालाच का निवडून द्यावं? असा सवालही चाकणकरांनी सुप्रिया सुळेंना उद्देशून केला आहे. तसेच, दर १५ वर्षांनी जनता नव्या माणसाला संधी देऊ शकते, सुनेत्रा पवार आपल्या कामाच्या बळावर जिंकून येतील असंही चाकणकर म्हणाले.