पालकमंत्री सोडा, मुख्यमंत्री झाले तरी माझा आणि हसन मुश्रीफांचा संघर्ष अटळ | समरजीतसिंह घाटगे
1147 views
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराहसन मुश्रीफ यांना भाजपच्या मेहरबानी मुळेच कोल्हापूरचे पालकमंत्री पद मिळाले आहे असं समरजीतसिंह घाटगे म्हणाले.मुश्रीफांना भाजपच्या चौकटीत राहूनच काम करावे लागेल असा इशाराच घाटगेंनी दिलाय.मुश्रीफांनी चौकट ओलांडली तर त्या वेळी मी त्यांच्या समोर उभा राहील असं वक्तव्य समरजीतसिह घाटगे यांनी केलंय.हसन मुश्रीफ यांना मुख्यमंत्री पद मिळाले तरी मला काही फरक पडत नाही असं देखील घाटगे म्हणाले.मुश्रीफांशी माझा संघर्ष कायम अटळ आहे, असंही समरजीत घाटगे म्हणाले.