भाजपला देशात लोकशाही नकोच का? काँग्रेसची बँक खाती गोठवल्यानंतर लातूरकरांचा सवाल
1024 views
लातूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकाँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आल्यानंतर काँग्रेसला अनेक आर्थिक अडचणींना......सामोरं जावं लागत असल्याचं काँग्रेस नेत्यांनी सांगितलं आहे.काँग्रेसने प्रचार करू नये, म्हणून भाजपने हे मुद्दामहून केल्याचं काँग्रेस नेते म्हणत आहेत.तर काँग्रेस आपल्याशी बरोबरी करत निवडणुका लढू नये यासाठी काँग्रेसविरोधात...... जाणीवपूर्वक असा कट केला गेला आहे.प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं असं म्हणलं जातं याप्रमाणे या घटना आहेत.....असंही मत सर्वसामान्य लातूरकरांनी व्यक्त केलं आहे.येणाऱ्या काळात सर्वसामान्य जनता याबाबीला गांभर्याने घेईल असं मत व्यक्त करत......मोदींना या निवडणुकीत या राजकारणाचा फटका बसेल असं लातूरकर म्हणतात.