किल्लारीकरांचा संघर्ष संपेना; ३० वर्षांपूर्वी कित्येक संसार गाडले गेले अन् आजही मुलभूत सुविधांची वानवा
1331 views
लातूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
१९९३ सालच्या किल्लारीतील महाप्रलयकारी भूकंपाने उभे संसार गाडले...प्रेमाच्या-रस्ताच्या कित्येक माणसांना हिरावलं...होतं नव्हतं सारं नेलं...या घटनेला आज ३० वर्षे पूर्ण झाली पण ही जखम किल्लारीकरांच्या मनात आजही तशीच भळभळती आहे...आजही संघर्ष संपलेला नाही...इतक्या वर्षांनंतर आजही अनेक मुलभूत समस्या किल्लारीकरांपुढे आवासून उभ्या आहेत...