ज्या दिवशी त्यांच्याकडून शिव्या पडतात ना, तेव्हा वाटतं चला बरोबर बाण लागलेला आहे : आदित्य ठाकरे
1215 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंची महा निष्ठा, महा न्याय सभा आज प्रभादेवी येथे पार पडली.यावेळी बोलताना आदित्य ठाकरे भाजपसह शिंदे गटावर निशाणा साधला आहे.यावेळी बोलताना ते म्हणाले, दोन वर्ष आम्ही अन्याय आणि वार झेलत आलो आहोत.आता २०२४ चं वर्ष हे आपलं आहे, त्यांना विधानसभा, महापालिका चढू द्यायची नाही.ज्या दिवशी शिव्या पडतात ना त्यांच्याकडून तेव्हा समजायचं बरोबर बाण लागला आहे.मी वडिलांसाठी नव्हे, तरुण-तरुणींसाठी नव्हे तर महाराष्ट्रसाठी लढत आहे.तुम्हीच माझं खरं टॉनिक आहात, असंही यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.