जितेंद्र आव्हाडांमुळे चांगले नेते पक्ष सोडून गेले, साहेब मार्ग काढा | अजित पवार
1168 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराबंडानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एमईटीमध्ये घणाघाती भाषण केलं. यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाडांवर घणाघाती टीका केली. ठाण्याचा पठ्ठया संघटनेचं वाटोळं करेल, असं अजित पवार म्हणाले.