एक अख्खी भाकरी अर्धी झाली अन् आता चतकोर झाली, तरी आम्ही वाटून घेऊन; भरत गोगावलेंचं सूचक विधान
1173 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करावारंवार मंत्रीपद हुकल्यानंतर येत्या मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला न्याय मिळेल. असा विश्वास आमदार भरत गोगावलेंनी व्यक्त केला आहे.. एक अख्खी भाकरी होती, ती अर्धी झाली अन् आता चतकोर झाली, तरी आम्ही वाटून घेऊन. संही भरत गोगावले म्हणाले.तसेच, सब्र का फल मीठा होता हैं असं म्हणत पुढच्या विस्तारात आपल्याय योग्य संधी. मिळेल अशी आशा देखील भरत गोगावलेंनी व्यक्त केली.