अधिवेशनाचा शेवटचा दिवस, भास्कर जाधवांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर डोकं टेकवलं
1167 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराराज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज (१ मार्च) शेवटचा दिवस होता.अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक होतात.आज देखील निघताना विधानभवनाच्या पायऱ्यांवर डोकं टेकवलं.