कसाबला जिवंत पकडणं किती महत्त्वाचं होतं हे मला आता समजतंय, २६/११ हल्ल्यातील चिमुरडीचा संघर्ष कायम
1530 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराभारतासह जगाला हादरवून टाकणाऱ्या २६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्याला १४ वर्षे पूर्ण होतायंत. इतक्या वर्षांनंतरही या हल्ल्याच्या भयानक आठवणी विसरता न येणाऱ्या आहेत... मुंबईवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांपैकी अजमल कसाब हा जिवंत पकडला गेला होता. पुढं त्याच्यावर खटला चालला. या खटल्यात महत्त्वाचा दुवा ठरलेली आणि कसाबला ओळखणारी तेव्हाची चिमुरडी म्हणजे देविका रोटावन.... देविका आता २४ वर्षांची झालीये... १४ वर्षे उलटल्यानंतर देविका नेमकी कुठं आहे, ती काय करते आणि तिला दिलेल्या आश्वासनांचं काय झालं हे जाणून घेणं औचित्याचं ठरेल....देविकाच्या घरी जाऊन केलेला हा खास रिपोर्ट.....