राज ठाकरेंनी फडणवीसांना कोंडीत पकडलं, टोल नाके जाळण्याचा इशारा
1137 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करामनसे अध्यक्ष राज ठाकरे टोल प्रश्नी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम असल्याचं राज ठाकरे म्हणाले.या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी फडणवीसांनी हल्लाबोल केला.कार, रिक्षा, टू-व्हीलर्सना टोल माफ असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.प्रत्येक टोलवर मनसैनिक उभा राहून टोल आकारू देणार नाही असं राज ठाकरे म्हणाले.मात्र तसं झालं नाही तर आम्ही सर्व टोलनाके जाळणार असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय.