देशात इंडिया आघाडी राहिली नाही, ती परिस्थिती महाराष्ट्रात होऊ नये, म्हणून आमचा प्रयत्न असणार : प्रकाश आंबडेकर
1027 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराआजच्या बैठकीत आमच्या महाविकास आघाडीची इंडिया होऊ नये, याची आम्ही दक्षता घेत आहोत.त्यामुळे ताक जरी असलं तरी आम्ही फुंकून पिण्याचं ठरवलं आहे.तसेच जागा वाटपासंदर्भात पुढच्या टप्प्यात चर्चा होणार आहे.सध्या आम्ही किमान समान तत्त्वावर काम करण्याचं ठरवलं आहे.आता इंडिया आघाडी आता काही शिल्लक राहिलेली नाही.आपने वेगळी भूमिका घेतली आहे, ममता बाहेर बडल्या आहेत. नितीश कुमार बाहेर पडले आहेत.तर आता फक्त समाजवादी पक्ष आणि काँग्रेस हे शेवटची पार्टनर राहिले होते.त्यापैकी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष आता वेगळे चाललेले आहेत.त्यामुळे देशात इंडिया आघाडी राहिली नाही. ती परिस्थिती महाराष्ट्रात होऊ नये, म्हणून आमचा प्रयत्न असणार आहे.