राहुल गांधी चैत्यभूमीवर दाखल तर धारावीचीही भलतीच भुरळ; उद्या होणार न्याय यात्रेची सांगता
1073 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकाँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात धडकली असून आता अंतिम टप्प्यात........असलेल्या यात्रेची सांगता उद्या (१७ मार्च) मुंबईतील शिवाजी पार्कात होणार आहे. दरम्यान, तत्पूर्वी आज (१६ मार्च) राहुल गांधी आणि प्रियंका गांधी चैत्यभूमीवर दाखल झाले.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीसमोर राहुल गांधी आणि....... प्रियंका गांधी नतमस्तक झाले.यावेळी, राहुल आणि प्रियंका गांधींसह महाराष्ट्र काँग्रेसच्या महत्वाचे आणि बडे नेतेही उपस्थित होते.