आठवलेंची पवार, ठाकरे, प्रकाश आंबेडकरांसाठी भन्नाट कविता
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
रामदास आठवलेंनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या मटा कॅफेमध्ये अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरं देत काही खुलासेही केले. शिर्डीतून लढण्याची इच्छा होती, मात्र भाजप नेते विखे पाटलांमुळे ही जागा गमवावी लागली अशी माहिती समजल्याचं आठवलेंनी सांगितलं. याशिवाय प्रकाश आंबेडकर आणि त्यांची निवडणुकीतली भूमिका याविषयीही ते मनमोकळेपणाने बोलले. प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीच्या काळात चांगला खेळ खेळतात, पण त्यांना स्वतःची एकही जागा निवडून आणता येत नाही, असंही आठवले म्हणाले.पूर्ण मुलाखत पाहा -