आमचं जागावाटप महाराष्ट्रात होतं, दिल्लीला जावं लागत नाही; राऊतांचा टोला
1031 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करामहाविकास आघाडीचं जागावाटप २७ मार्च रोजी जाहीर होणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.बहुजन वंचित आघाडी हा मविआतील महत्वाचा घटक पक्ष आहे असं राऊत म्हणाले.प्रकाश आंबेडकर आमचे नेते आहेत. त्यांच्याशी वारंवार संपर्क साधतोय असंही राऊत म्हणाले.प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा सुरू आहे. आम्ही कोणताही प्लॅन बी ठेवलेला नाही असं राऊतांनी सांगितलं.सांगलीतून शिवसेना लढणार असून भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेली आहे असं राऊत म्हणाले.आम्हाला जागावाटपासाठी दिल्लीला जावे लागत नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला.