नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत हरला, संजय राऊतांनी भाजपला डिवचलं
1558 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराविश्वचषक २०२३ मध्ये भारताचा ऑस्ट्रेलियानं पराभव केला. भारतीय संघ हरला ते दुःख सर्वांना झाले आहे असं संजय राऊत म्हणाले.नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारताचा पराभव झाला आहे असं संजय राऊत म्हणाले. क्रिकेटमध्ये राजकीय लॉबी घुसली आहे असा आरोप संजय राऊतांनी केला. भारताने विश्वचषक जिंकला असता तर त्याचं श्रेय भाजपनं घेतलं असतं असं राऊत म्हणाले.