२०१९ ला अजितदादांना उपमुख्यमंत्री केलं नसतं तर ते सरकार टिकलंच नसतं; सुनील तटकरेंचा मोठा दावा
1059 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराप्रत्युत्तर देताना जितेंद्र आव्हाड हे बेदखल झालेले नेते असल्याची बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केली. तसेच, २०१९ मध्ये अजितदादांना उपमुख्यमंत्री केलं नसतं तर ते सरकार टिकलंच नसतं असा मोठा दावाही सुनील तटकरेंनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना केला.