विषय पूर्ण माहीत नसणाऱ्यांना मी उत्तर देत नाही, उद्धव ठाकरेंचा बंधू राज यांना टोला
1421 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराधारावीसाठी मविआने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मोर्चा काढला. यावरुन राज ठाकरेंनी मविआला टोला लगावला. ८-१० महिन्यांनी जाग आली, धारावीची सेटलमेंट होत नाहीय का? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. धारावी मोर्चाचा दबाव आणून सेटलमेंट करायचीय का? असा टोला राज ठाकरेंनी लगावला. याला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं. चमचे का वाजतात? विषय पूर्ण माहित नसणाऱ्यांना मी उत्तर देत नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले.