राजीनामा देताना भावनिक राजकारणाला महत्व दिलं का? उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
सत्तासंघर्षाचा निकाल आज सुप्रीम कोर्टानं जाहीर केला.१६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल सुप्रीम कोर्टानं अध्यक्षांकडे सोपावला आहे.सर्वोच्च न्यायालयानं निकाल देताना सत्तेसाठी हापापलेल्या लोकांची चिरफाड केलीये असं ठाकरे म्हणाले.राज्यपाल ही यंत्रणा ठेवावी का प्रश्न निर्माण झालाय असंही ठाकरे म्हणाले.राजीनामा दिला नसता तर पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.