मुख्यमंत्री आले पण न भेटताच गेले; वर्षा गायकवाड सांत्वनासाठी दुर्घटनास्थळी
1495 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
गोरेगावमधील जय भवानी या इमारतीला भीषण आग लागली. या आगीत होरपळून आतापर्यंत आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री न भेटताच निघून गेल्यामुळे दुर्घटनाग्रस्तांचा संताप झाला.